Special Test no. 306

0%
0

स्पेशल GK टेस्ट no.306

सर्व विषयात जे प्रश्न वारंवार विचारतात ते सर्व प्रश्न टेस्ट मध्ये देण्यात आलेले आहेत.

एकूण गुण - 20

Passing - 10

टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे नक्की सोडवा.

जय हिंद.

हर हाल मे पाना है वर्दी...!

1 / 20

___ यांनी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले.

2 / 20

आर्य बांधव समाज कोठे होता?

3 / 20

राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यू नंतर कोण ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.?

4 / 20

खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, 1891' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा 10 वर्षावरून 12 वर्ष करण्यास विरोध केला?

5 / 20

अयोग्य जोडी ओळखा.

1) श्रीधरलू नायडू  - वेद समाज

2) राजा राम मोहन रॉय - आत्मीय सभा

3) रवींद्रनाथ टागोर तत्व - बोधिनी सभा

4) शिव नारायण अग्निहोत्री - देव समाज

6 / 20

खालीलपैकी ' राष्ट्रीय मतदार दिवस ' कोणता ?

7 / 20

इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ?

8 / 20

लक्षद्वीप बेटे......... येथे आहेत.

9 / 20

' चाबहार ' हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे ?

10 / 20

भारतीय संविधानानुसार खालील पैकी कोणती घटनात्मक संस्था नाही ?

11 / 20

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ?

12 / 20

इंडियन इंडिपेंडन्स लिगची स्थापना कोणी केली ?

13 / 20

समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो ?

14 / 20

पंचायत समितीचा कार्यकाळ कमी-अधिक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?

15 / 20

चिकणगुनिया कोणता डास चावल्याने होतो ?

16 / 20

चांदी ( silver ) या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय आहे ?

17 / 20

मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती ?

18 / 20

खालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते ?

19 / 20

जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर......होता.

20 / 20

भारतीय राज्यघटनेचे कलम ' 51 अ ' कशासंबंधी आहे.

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 20

Passing – 10

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!