free online test November 27, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegram पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके नाना पाटील वि.दा.सावरकर 2 / 50 वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. हुगळी कलकत्ता चितगाव ढाका 3 / 50 भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? जेम्स हिकी बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहनरॉय मार्च मेन 4 / 50 स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1897 1906 1875 1896 5 / 50 पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. मराठे शीख राजपूत मुघल 6 / 50 ' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) 7 / 50 ' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . असहकार रौलेट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग छोडो भारत 8 / 50 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? तिसरे दुसरे चौथे पहिले 9 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले न्या. गोखले लोकमान्य टिळक 10 / 50 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुकुंदराव पाटील 11 / 50 2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? रंगनाथ पठरे यापैकी नाही सुभाष देसाई भारत सासणे 12 / 50 बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? तेजस्वी यादव यापैकी नाही नितीश कुमार फागू चव्हाण 13 / 50 पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. गुजरात ओरिसा दक्षिण भारत उत्तर भारत 14 / 50 १८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? तात्या टोपे कुंवरसिंह नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाई 15 / 50 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय सागर यापैकी नाही भारतीय बेटे भारतीय द्विपकल्प 16 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? न्या. गोखले गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले लोकमान्य टिळक 17 / 50 भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक 18 / 50 भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. कन्याकुमारी मदुराई तिरुवनंतपूरम चेन्नई 19 / 50 डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? महिला विद्यापीठ व शिक्षण तांत्रिक शिक्षण आरोग्य शिक्षण कृषी शिक्षण 20 / 50 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? डॉ. बापूजी साळुंखे एन. डी. पाटील शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील 21 / 50 रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दर दुसऱ्या वर्षी दरवर्षी दर तिसऱ्या वर्षी दर पाचव्या वर्षी 22 / 50 ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 35 38 40 37 23 / 50 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 11 10 9 12 24 / 50 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. बडी बेगम यापैकी नाही अवधच्या बेगम बेगम साहिबा 25 / 50 चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक हिमाचल प्रदेश 26 / 50 बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज महर्षी कर्वे 27 / 50 खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश यापैकी नाही 28 / 50 नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रोपती मुर्मू एकनाथ शिंदे 29 / 50 ' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Z Zi Ze Zn 30 / 50 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदगृह आनंदवन आनंदमठ आनंदाश्रम 31 / 50 'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? यापैकी नाही भरतनाट्यम कुचीपुडी कथ्थक 32 / 50 पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. महाराष्ट्र आसाम कर्नाटक राजस्थान 33 / 50 हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश 34 / 50 कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2023 2024 2025 2026 35 / 50 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी अशोक मेहता यापैकी नाही डॉ. एस. एन. सेन 36 / 50 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. गोदावरी नर्मदा गंगा महानदी 37 / 50 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? चीन बांगलादेश ब्राझील भारत 38 / 50 कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? मोघल कालखंड सलतनत कालखंड मौर्य कालखंड गुप्त कालखंड 39 / 50 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. रायगड नाशिक ठाणे अमरावती 40 / 50 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ निर्यातीत वाढ आयातील घट आयातीत वाढ 41 / 50 आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? यापैकी नाही आशिया आफ्रिका युरोप 42 / 50 ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? महात्मा ज्योतिबा फुले बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक स्वामी दयानंद सरस्वती 43 / 50 भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. इंडोनेशिया मालदीव येमेन अफगाणिस्तान 44 / 50 दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 7 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 45 / 50 आम्रसरी म्हणजे काय ? कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य यापैकी नाही हिवाळ्यात पडणारा पाऊस 46 / 50 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. चिली आणि बोलेव्हीया पेरू आणि बोलेव्हीया अर्जेंटिना आणि चिली इक्वेडॉर आणि कोलंबिया 47 / 50 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? आद्रता वारा पाऊस सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही 48 / 50 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? कर्नाटक गुजरात बिहार पश्चिम बंगाल 49 / 50 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2005 2004 2007 2006 50 / 50 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? मारोतराव कन्नमवार शंकरराव चव्हाण मोरारजी देसाई वसंतराव नाईक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz online test