free online test November 27, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegram पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी डॉ. एस. एन. सेन यापैकी नाही अशोक मेहता 2 / 50 कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2023 2025 2026 2024 3 / 50 भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? मार्च मेन राजाराम मोहनरॉय जेम्स हिकी बाळशास्त्री जांभेकर 4 / 50 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. यापैकी नाही भारतीय बेटे भारतीय द्विपकल्प भारतीय सागर 5 / 50 आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? यापैकी नाही आशिया युरोप आफ्रिका 6 / 50 बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? नितीश कुमार यापैकी नाही फागू चव्हाण तेजस्वी यादव 7 / 50 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? मोरारजी देसाई वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण मारोतराव कन्नमवार 8 / 50 पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. गुजरात ओरिसा उत्तर भारत दक्षिण भारत 9 / 50 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. पेरू आणि बोलेव्हीया इक्वेडॉर आणि कोलंबिया चिली आणि बोलेव्हीया अर्जेंटिना आणि चिली 10 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? न्या. गोखले लोकमान्य टिळक महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी 11 / 50 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? कर्नाटक बिहार गुजरात पश्चिम बंगाल 12 / 50 पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. मुघल शीख मराठे राजपूत 13 / 50 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? चौथे दुसरे पहिले तिसरे 14 / 50 भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. कन्याकुमारी तिरुवनंतपूरम चेन्नई मदुराई 15 / 50 नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती द्रोपती मुर्मू 16 / 50 रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दरवर्षी दर पाचव्या वर्षी दर तिसऱ्या वर्षी दर दुसऱ्या वर्षी 17 / 50 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. नाशिक रायगड अमरावती ठाणे 18 / 50 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदगृह आनंदवन आनंदाश्रम आनंदमठ 19 / 50 ' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . सविनय कायदेभंग छोडो भारत रौलेट विरोधी सत्याग्रह असहकार 20 / 50 ' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) 21 / 50 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 9 12 11 10 22 / 50 'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? कुचीपुडी भरतनाट्यम यापैकी नाही कथ्थक 23 / 50 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? निर्यातीत वाढ आयातीत वाढ निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ आयातील घट 24 / 50 पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. आसाम महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक 25 / 50 डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? कृषी शिक्षण आरोग्य शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण तांत्रिक शिक्षण 26 / 50 बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. महात्मा फुले महर्षी कर्वे छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर 27 / 50 स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1906 1896 1875 1897 28 / 50 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? एन. डी. पाटील डॉ. बापूजी साळुंखे शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील 29 / 50 वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. ढाका हुगळी कलकत्ता चितगाव 30 / 50 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुकुंदराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख 31 / 50 कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? सलतनत कालखंड मोघल कालखंड गुप्त कालखंड मौर्य कालखंड 32 / 50 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही आद्रता पाऊस वारा 33 / 50 आम्रसरी म्हणजे काय ? हिवाळ्यात पडणारा पाऊस जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य यापैकी नाही कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य 34 / 50 हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश 35 / 50 2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? सुभाष देसाई भारत सासणे रंगनाथ पठरे यापैकी नाही 36 / 50 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. गंगा गोदावरी महानदी नर्मदा 37 / 50 भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक महात्मा गांधी 38 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले न्या. गोखले लोकमान्य टिळक 39 / 50 ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर 40 / 50 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2005 2004 2007 2006 41 / 50 चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? महाराष्ट्र हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक 42 / 50 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? बांगलादेश ब्राझील भारत चीन 43 / 50 ' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Ze Zn Zi Z 44 / 50 १८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? तात्या टोपे नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाई कुंवरसिंह 45 / 50 ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 37 38 40 35 46 / 50 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक नाना पाटील वासुदेव बळवंत फडके 47 / 50 भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. अफगाणिस्तान मालदीव इंडोनेशिया येमेन 48 / 50 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. अवधच्या बेगम बेगम साहिबा बडी बेगम यापैकी नाही 49 / 50 खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? यापैकी नाही आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र 50 / 50 दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 6 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz online test Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp