Police bharti test.439 | special gk test November 1, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegram पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50 ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? बाळशास्त्री जांभेकर महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती लोकमान्य टिळक 2 / 50 कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? गुप्त कालखंड मोघल कालखंड सलतनत कालखंड मौर्य कालखंड 3 / 50 बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? तेजस्वी यादव नितीश कुमार फागू चव्हाण यापैकी नाही 4 / 50 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? ब्राझील बांगलादेश भारत चीन 5 / 50 भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? मार्च मेन राजाराम मोहनरॉय बाळशास्त्री जांभेकर जेम्स हिकी 6 / 50 ' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) 7 / 50 नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? राष्ट्रपती द्रोपती मुर्मू नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे 8 / 50 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वि.दा.सावरकर नाना पाटील लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके 9 / 50 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदवन आनंदमठ आनंदाश्रम आनंदगृह 10 / 50 चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? कर्नाटक हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र 11 / 50 रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दरवर्षी दर दुसऱ्या वर्षी दर पाचव्या वर्षी दर तिसऱ्या वर्षी 12 / 50 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? चौथे तिसरे पहिले दुसरे 13 / 50 डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? कृषी शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण तांत्रिक शिक्षण आरोग्य शिक्षण 14 / 50 'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? भरतनाट्यम कथ्थक कुचीपुडी यापैकी नाही 15 / 50 पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. गुजरात दक्षिण भारत उत्तर भारत ओरिसा 16 / 50 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. अमरावती नाशिक ठाणे रायगड 17 / 50 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? कर्नाटक बिहार गुजरात पश्चिम बंगाल 18 / 50 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय द्विपकल्प भारतीय सागर यापैकी नाही भारतीय बेटे 19 / 50 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण मारोतराव कन्नमवार मोरारजी देसाई 20 / 50 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2007 2004 2005 2006 21 / 50 2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? भारत सासणे यापैकी नाही सुभाष देसाई रंगनाथ पठरे 22 / 50 दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 7 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 23 / 50 बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. महर्षी कर्वे छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले 24 / 50 स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1875 1896 1906 1897 25 / 50 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 12 9 10 11 26 / 50 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. बडी बेगम अवधच्या बेगम बेगम साहिबा यापैकी नाही 27 / 50 आम्रसरी म्हणजे काय ? हिवाळ्यात पडणारा पाऊस जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य यापैकी नाही कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य 28 / 50 पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. शीख मुघल राजपूत मराठे 29 / 50 वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. हुगळी चितगाव कलकत्ता ढाका 30 / 50 ' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Zn Ze Zi Z 31 / 50 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. चिली आणि बोलेव्हीया इक्वेडॉर आणि कोलंबिया पेरू आणि बोलेव्हीया अर्जेंटिना आणि चिली 32 / 50 १८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? झाशीची राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे कुंवरसिंह तात्या टोपे 33 / 50 कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2026 2025 2024 2023 34 / 50 आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? आफ्रिका युरोप यापैकी नाही आशिया 35 / 50 ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 35 37 38 40 36 / 50 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? आद्रता पाऊस वारा सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही 37 / 50 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज एन. डी. पाटील 38 / 50 खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश यापैकी नाही 39 / 50 ' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . सविनय कायदेभंग छोडो भारत रौलेट विरोधी सत्याग्रह असहकार 40 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या. गोखले 41 / 50 भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक पंडित नेहरू 42 / 50 हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश 43 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या. गोखले 44 / 50 भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. तिरुवनंतपूरम मदुराई कन्याकुमारी चेन्नई 45 / 50 भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. इंडोनेशिया मालदीव अफगाणिस्तान येमेन 46 / 50 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख मुकुंदराव पाटील 47 / 50 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ निर्यातीत वाढ आयातीत वाढ आयातील घट 48 / 50 पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. आसाम महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक 49 / 50 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक मेहता अशोक कोठारी डॉ. एस. एन. सेन यापैकी नाही 50 / 50 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. नर्मदा गंगा महानदी गोदावरी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp