भारताचा इतिहास – स्पेशल GK टेस्ट

Topic Test भारताचा इतिहास

All the best

इतिहास वर आधारित जबरदस्त टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा... 

प्रश्न खूप महत्वाचे घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न सिरियस होऊन सोडवा... 

फ्री टेस्ट आहे म्हणून दुर्लक्ष करू नका... 

1 / 20

महाबलीपुरम ची स्थापना कोणी केली ?

2 / 20

ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन...... येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते .

3 / 20

" थॉट्स ऑन पाकिस्तान " हा ग्रंथ कोणी लिहिला ?

4 / 20

खालीलपैकी कोणता कायदा ' काळा कायदा ' म्हणून ओळखला जातो?

5 / 20

इंग्रजांना ' सैतान ' असे खालीलपैकी कोणी संबोधले ?

6 / 20

खालीलपैकी कोणत्या मार्गांनी ब्रिटिशांनी भारतात सत्ता विस्तार केला ?

7 / 20

दुसरे इंग्रज - मराठा युद्ध..... ठिकाणी झाले आहे.

8 / 20

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली ?

9 / 20

अद्वैत तत्त्वज्ञान कोणी लिहिले ?

10 / 20

....... या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात असहकार आंदोलन सुरू झाले होते.

11 / 20

कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे ?

12 / 20

प्लासीच्या लढाईनंतर खालीलपैकी कोणास इंग्रजांनी बंगालचा नवाब बनवले ?

13 / 20

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली ?

14 / 20

सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी सुरू केली ?

15 / 20

खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते?

16 / 20

' जो देशासाठी मरतो तो चिरंजीवी होतो ' अशी......ची श्रद्धा होती.

17 / 20

ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल.....होते.

18 / 20

खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ?

19 / 20

भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये ' छोडो भारत ' हा ठराव स्वीकारण्यात आला ?

20 / 20

1907 मध्ये काँग्रेसच्या विभाजनाचे कारण कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

Police Bharti special History Test

इतिहास वर आधारित जबरदस्त टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा… 

  खूप महत्वाचे घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न सिरियस होऊन सोडवा… 

फ्री टेस्ट आहे म्हणून दुर्लक्ष करू नका… 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!