Police bharti test.439 | special gk test November 1, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegramपोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू 2 / 50सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? लोकमान्य टिळक गणेश वासुदेव जोशी न्या. गोखले महात्मा फुले 3 / 502021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? सुभाष देसाई भारत सासणे रंगनाथ पठरे यापैकी नाही 4 / 50' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? महात्मा ज्योतिबा फुले बाळशास्त्री जांभेकर स्वामी दयानंद सरस्वती लोकमान्य टिळक 5 / 50नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रोपती मुर्मू देवेंद्र फडणवीस 6 / 50पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र आसाम 7 / 50कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? गुप्त कालखंड सलतनत कालखंड मोघल कालखंड मौर्य कालखंड 8 / 50टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. इक्वेडॉर आणि कोलंबिया चिली आणि बोलेव्हीया अर्जेंटिना आणि चिली पेरू आणि बोलेव्हीया 9 / 50सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. नर्मदा महानदी गोदावरी गंगा 10 / 50बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे 11 / 50भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 9 11 10 12 12 / 50ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 38 37 40 35 13 / 50रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील शाहू महाराज डॉ. बापूजी साळुंखे 14 / 50लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. बडी बेगम बेगम साहिबा अवधच्या बेगम यापैकी नाही 15 / 50महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? नाना पाटील वासुदेव बळवंत फडके वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक 16 / 50'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक मेहता अशोक कोठारी यापैकी नाही डॉ. एस. एन. सेन 17 / 50डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? महिला विद्यापीठ व शिक्षण आरोग्य शिक्षण कृषी शिक्षण तांत्रिक शिक्षण 18 / 50आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? यापैकी नाही आफ्रिका आशिया युरोप 19 / 50१८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? झाशीची राणी लक्ष्मीबाई कुंवरसिंह तात्या टोपे नानासाहेब पेशवे 20 / 50भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. येमेन अफगाणिस्तान मालदीव इंडोनेशिया 21 / 50भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय सागर भारतीय द्विपकल्प यापैकी नाही भारतीय बेटे 22 / 50बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदमठ आनंदाश्रम आनंदगृह आनंदवन 23 / 50भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? आयातील घट आयातीत वाढ निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ निर्यातीत वाढ 24 / 50' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) 25 / 50वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. ढाका हुगळी कलकत्ता चितगाव 26 / 50हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र 27 / 501958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे मुकुंदराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 28 / 50बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? फागू चव्हाण यापैकी नाही नितीश कुमार तेजस्वी यादव 29 / 50हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? वारा आद्रता पाऊस सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही 30 / 50ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. रायगड नाशिक अमरावती ठाणे 31 / 50पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. दक्षिण भारत उत्तर भारत गुजरात ओरिसा 32 / 50कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2025 2026 2024 2023 33 / 50रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दरवर्षी दर पाचव्या वर्षी दर तिसऱ्या वर्षी दर दुसऱ्या वर्षी 34 / 50सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी न्या. गोखले लोकमान्य टिळक 35 / 50पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. राजपूत शीख मराठे मुघल 36 / 50दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 8 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 37 / 50' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . सविनय कायदेभंग रौलेट विरोधी सत्याग्रह छोडो भारत असहकार 38 / 50' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Zn Ze Zi Z 39 / 50माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2005 2004 2007 2006 40 / 50ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? बांगलादेश चीन भारत ब्राझील 41 / 50आम्रसरी म्हणजे काय ? यापैकी नाही कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य हिवाळ्यात पडणारा पाऊस जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य 42 / 50स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1897 1906 1875 1896 43 / 50सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? पश्चिम बंगाल गुजरात कर्नाटक बिहार 44 / 50अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? पहिले चौथे दुसरे तिसरे 45 / 50चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? हिमाचल प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश महाराष्ट्र 46 / 50खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश यापैकी नाही 47 / 50यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? शंकरराव चव्हाण मोरारजी देसाई वसंतराव नाईक मारोतराव कन्नमवार 48 / 50भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. मदुराई चेन्नई कन्याकुमारी तिरुवनंतपूरम 49 / 50भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? मार्च मेन जेम्स हिकी बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहनरॉय 50 / 50'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? यापैकी नाही कुचीपुडी भरतनाट्यम कथ्थक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp