Police bharti test.439 | special gk test November 1, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegram पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. अमरावती नाशिक रायगड ठाणे 2 / 50 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. नर्मदा महानदी गोदावरी गंगा 3 / 50 हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश 4 / 50 भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? राजाराम मोहनरॉय मार्च मेन बाळशास्त्री जांभेकर जेम्स हिकी 5 / 50 पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. मुघल शीख राजपूत मराठे 6 / 50 ' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . सविनय कायदेभंग रौलेट विरोधी सत्याग्रह छोडो भारत असहकार 7 / 50 ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 35 37 40 38 8 / 50 बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले 9 / 50 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वासुदेव बळवंत फडके वि.दा.सावरकर नाना पाटील लोकमान्य टिळक 10 / 50 पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. दक्षिण भारत गुजरात उत्तर भारत ओरिसा 11 / 50 ' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Z Ze Zn Zi 12 / 50 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी डॉ. एस. एन. सेन यापैकी नाही अशोक मेहता 13 / 50 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदगृह आनंदवन आनंदाश्रम आनंदमठ 14 / 50 वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. चितगाव हुगळी ढाका कलकत्ता 15 / 50 खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? मध्य प्रदेश यापैकी नाही महाराष्ट्र आंध्र प्रदेश 16 / 50 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? आद्रता वारा पाऊस सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही 17 / 50 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2007 2004 2005 2006 18 / 50 2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? सुभाष देसाई भारत सासणे रंगनाथ पठरे यापैकी नाही 19 / 50 पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. कर्नाटक आसाम महाराष्ट्र राजस्थान 20 / 50 चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक हिमाचल प्रदेश 21 / 50 ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती 22 / 50 स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1875 1896 1897 1906 23 / 50 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? दुसरे पहिले चौथे तिसरे 24 / 50 भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी पंडित नेहरू 25 / 50 कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2025 2024 2023 2026 26 / 50 भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. मालदीव इंडोनेशिया येमेन अफगाणिस्तान 27 / 50 आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? यापैकी नाही आफ्रिका आशिया युरोप 28 / 50 डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? तांत्रिक शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण आरोग्य शिक्षण कृषी शिक्षण 29 / 50 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 9 10 12 11 30 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? लोकमान्य टिळक महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी न्या. गोखले 31 / 50 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर पंजाबराव देशमुख मुकुंदराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 / 50 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील शाहू महाराज 33 / 50 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? पश्चिम बंगाल बिहार गुजरात कर्नाटक 34 / 50 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. अर्जेंटिना आणि चिली चिली आणि बोलेव्हीया इक्वेडॉर आणि कोलंबिया पेरू आणि बोलेव्हीया 35 / 50 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. अवधच्या बेगम बडी बेगम बेगम साहिबा यापैकी नाही 36 / 50 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? मोरारजी देसाई मारोतराव कन्नमवार शंकरराव चव्हाण वसंतराव नाईक 37 / 50 दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 8 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 38 / 50 ' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) 39 / 50 नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती द्रोपती मुर्मू नरेंद्र मोदी 40 / 50 कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? मौर्य कालखंड गुप्त कालखंड मोघल कालखंड सलतनत कालखंड 41 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? लोकमान्य टिळक न्या. गोखले महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी 42 / 50 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? बांगलादेश ब्राझील भारत चीन 43 / 50 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय द्विपकल्प भारतीय सागर यापैकी नाही भारतीय बेटे 44 / 50 १८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? कुंवरसिंह नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे 45 / 50 रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दर दुसऱ्या वर्षी दर पाचव्या वर्षी दर तिसऱ्या वर्षी दरवर्षी 46 / 50 बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? यापैकी नाही फागू चव्हाण तेजस्वी यादव नितीश कुमार 47 / 50 'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? कथ्थक यापैकी नाही भरतनाट्यम कुचीपुडी 48 / 50 आम्रसरी म्हणजे काय ? हिवाळ्यात पडणारा पाऊस कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य यापैकी नाही जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य 49 / 50 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ निर्यातीत वाढ आयातीत वाढ आयातील घट 50 / 50 भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. मदुराई चेन्नई तिरुवनंतपूरम कन्याकुमारी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp