free online test November 27, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegramपोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2004 2006 2007 2005 2 / 50लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. यापैकी नाही बडी बेगम अवधच्या बेगम बेगम साहिबा 3 / 50ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. अमरावती ठाणे नाशिक रायगड 4 / 50भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 10 12 11 9 5 / 50पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. आसाम कर्नाटक महाराष्ट्र राजस्थान 6 / 50कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? सलतनत कालखंड गुप्त कालखंड मौर्य कालखंड मोघल कालखंड 7 / 50भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. तिरुवनंतपूरम मदुराई चेन्नई कन्याकुमारी 8 / 50कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2023 2025 2026 2024 9 / 50दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 7 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 10 / 50बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदाश्रम आनंदवन आनंदमठ आनंदगृह 11 / 50' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Zn Z Zi Ze 12 / 50टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. इक्वेडॉर आणि कोलंबिया अर्जेंटिना आणि चिली पेरू आणि बोलेव्हीया चिली आणि बोलेव्हीया 13 / 50खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? महाराष्ट्र यापैकी नाही आंध्र प्रदेश मध्य प्रदेश 14 / 50' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) 15 / 50बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. छत्रपती शाहू महाराज महर्षी कर्वे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर 16 / 50भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू 17 / 501958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? मुकुंदराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर पंजाबराव देशमुख 18 / 50सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. गंगा नर्मदा गोदावरी महानदी 19 / 50१८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? कुंवरसिंह झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे नानासाहेब पेशवे 20 / 50चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? उत्तर प्रदेश कर्नाटक हिमाचल प्रदेश महाराष्ट्र 21 / 50यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? मारोतराव कन्नमवार वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण मोरारजी देसाई 22 / 50' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . रौलेट विरोधी सत्याग्रह छोडो भारत असहकार सविनय कायदेभंग 23 / 50आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? आशिया यापैकी नाही युरोप आफ्रिका 24 / 50रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दर पाचव्या वर्षी दर दुसऱ्या वर्षी दरवर्षी दर तिसऱ्या वर्षी 25 / 50सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले न्या. गोखले लोकमान्य टिळक 26 / 50ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 35 40 37 38 27 / 50आम्रसरी म्हणजे काय ? जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य यापैकी नाही हिवाळ्यात पडणारा पाऊस 28 / 50अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? चौथे तिसरे पहिले दुसरे 29 / 50ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? ब्राझील चीन बांगलादेश भारत 30 / 50रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? एन. डी. पाटील डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज 31 / 50भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? निर्यातीत वाढ आयातील घट निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ आयातीत वाढ 32 / 502021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? भारत सासणे सुभाष देसाई रंगनाथ पठरे यापैकी नाही 33 / 50वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. चितगाव कलकत्ता ढाका हुगळी 34 / 50सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक न्या. गोखले 35 / 50'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? कथ्थक कुचीपुडी भरतनाट्यम यापैकी नाही 36 / 50पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. मराठे शीख राजपूत मुघल 37 / 50भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? मार्च मेन राजाराम मोहनरॉय बाळशास्त्री जांभेकर जेम्स हिकी 38 / 50'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन अशोक कोठारी यापैकी नाही 39 / 50सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? गुजरात कर्नाटक बिहार पश्चिम बंगाल 40 / 50नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती द्रोपती मुर्मू नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे 41 / 50भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. यापैकी नाही भारतीय द्विपकल्प भारतीय बेटे भारतीय सागर 42 / 50डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? महिला विद्यापीठ व शिक्षण तांत्रिक शिक्षण आरोग्य शिक्षण कृषी शिक्षण 43 / 50महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वासुदेव बळवंत फडके नाना पाटील वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक 44 / 50बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? फागू चव्हाण नितीश कुमार तेजस्वी यादव यापैकी नाही 45 / 50भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. मालदीव इंडोनेशिया येमेन अफगाणिस्तान 46 / 50पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. ओरिसा उत्तर भारत गुजरात दक्षिण भारत 47 / 50हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? आद्रता सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही पाऊस वारा 48 / 50' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? बाळशास्त्री जांभेकर महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती लोकमान्य टिळक 49 / 50हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात 50 / 50स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1875 1896 1897 1906 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz online testShare this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp