50 Marks GK Special Test

0
Created on By Laksh Career Academy Solapur

Special GK test - 50 mark

पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला  येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल.

1 / 50

सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.

2 / 50

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.

3 / 50

माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ?

4 / 50

' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ?

5 / 50

सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ?

6 / 50

रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले.

A. डिसेंबर 1929

B. डिसेंबर 1925

C. जानेवारी 1925

D. ऑक्टोबर 1929

7 / 50

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

8 / 50

दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ?

9 / 50

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?

10 / 50

कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे ?

A. बिहार

B. आसाम

C. राजस्थान

D. महाराष्ट्र

11 / 50

खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ?

12 / 50

पालेगारांचा उठाव__ या भागात झाला.

13 / 50

हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

14 / 50

स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली?

15 / 50

अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ?

16 / 50

बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

17 / 50

' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले .

18 / 50

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

19 / 50

बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली.

20 / 50

' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ?

21 / 50

टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे.

22 / 50

' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ?

23 / 50

भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे.

24 / 50

भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ?

25 / 50

कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे?

26 / 50

'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे?

27 / 50

भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय?

28 / 50

लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते.

29 / 50

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ?

30 / 50

भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे.

31 / 50

चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ?

32 / 50

पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.

33 / 50

आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ?

34 / 50

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण?

35 / 50

भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ?

36 / 50

ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ?

37 / 50

वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते.

38 / 50

भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात.

39 / 50

1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते?

40 / 50

ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले.

41 / 50

त्याने चांगला अभ्यास केला.' वाक्यातील कर्म ओळखा.

42 / 50

आम्रसरी म्हणजे काय ?

43 / 50

१८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ?

44 / 50

रेल्वे बजेट कधी मांडले जाते ?

45 / 50

बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ?

46 / 50

डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ?

47 / 50

'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

48 / 50

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?

49 / 50

रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

50 / 50

पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली.

Your score is

The average score is 0%

0%

Police Bharti previous year question paper,

Police special GK Test, Syllabus , police bharti 2025…. 

police bharti special Test – 50 Marks

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!