Special GK Police bharti test 276

0

स्पेशल GK - टेस्ट 275

अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. परीक्षेत अशाच स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यामुळे टेस्ट मनापासून सोडवा.

1 / 15

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका____ समितीची होय.

2 / 15

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर म्हटले जाते.

3 / 15

____ मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

4 / 15

पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणाऱ्या माती धुपीस काय म्हणतात?

5 / 15

धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

6 / 15

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

7 / 15

बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर आहे?

8 / 15

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही कोणत्या जनगणना वर्षी नोंदण्यात आली?

9 / 15

खालीलपैकी _____ खंड फक्त वाळवंटा शिवाय आहे.

10 / 15

भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत?

11 / 15

लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते?

12 / 15

महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ?

13 / 15

मुंबई-नाशिक लोहमार्ग____घाटातून गेला आहे?

14 / 15

संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते?

15 / 15

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!