इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट July 2, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍 Telegramसंकट कितीही मोठे येऊ द्या फक्त संघर्ष करण्याची तयारी ठेवा...!All the best 👍 1 / 21इ.स.1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली? राजेंद्र प्रसाद ॲनी बेझंट लोर्ड कर्जन स्वामी विवेकानंद 2 / 21श्री. गुरूगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला? नांदेड अमृतसर पाटणा नानक साहिब 3 / 21खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातूनच वेगळा करण्यात आला? 1935 1937 1942 1946 4 / 211906 च्या..........अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी अध्यक्षपदावरून घोषित केले. लाहोर कराची मुंबई कोलकत्ता 5 / 21भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 6 / 21लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाबत खालील पर्यायांपैकी कोणती? दैनिक वंदे मातरम दैनिक पंजाबी समता वृत्तपत्र इंग्रजी मासिक पीपल 7 / 21' वंदेमातरम ' हे मुखपत्र कोणी सुरू केले? सचिंद्रनाथ संन्याल बरीइंद्रकुमार घोष अरविंद घोष यापैकी नाही 8 / 21भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? विस्टन चर्चिल सर पेथिक लॉरेन्स क्लेमंट ऍटली लॉर्ड चेंबर लेन 9 / 21पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.........या वर्षी करण्यात आली. 1880 1888 1884 1887 10 / 21भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया.......... यांनी घातला. लॉर्ड कर्झन लॉर्ड मेकॉले लॉर्ड रिपन लॉर्ड डफरीन 11 / 21गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? गौतमी पांचाली महामाया शुद्धलता 12 / 21भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? सरोजिनी नायडू कमला नेहरू मादाम कामा ॲनी बेझंट 13 / 21भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? महात्मा गांधी लॉर्ड माउंट बॅटन विनोबा भावे वर्गीस कुरीयन 14 / 21मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते? दर्पण दिग्दर्शक ज्ञानोदय ज्ञानप्रकाश 15 / 21' उषा मेहता ' यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? नागपूर मुंबई पुणे सुरत 16 / 21छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते. त्यापैकी.........किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. 100 111 140 130 17 / 21'जालियनवाला बाग' या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? केशवसुत कुसुमाग्रज गोविंदाग्रज यशवंत 18 / 21स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? 1905 1919 1939 1942 19 / 21केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते? स्वातंत्र्यवीर सावरकर लाला हरदयाल लाला लजपतराय लोकमान्य टिळक 20 / 21' डिस्कवरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लाल बहादूर शास्त्री 21 / 21सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र..... हे होते. पैठण नाशिक वाराणसी नांदेड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp