इतिहास व समाजसुधारक July 4, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट Telegramचाहे हम किसी भी परिस्थिती मे क्यू न हो हमेशा प्रयास करना हमारे हाथ मे होता है....!All the best👍♥️ 1 / 20इंदिरा गांधीजीनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची.........सेना स्थापन केली. हनुमान वाल वानर सशस्त्र 2 / 20ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या? 1915 1916 1917 1918 3 / 2011 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीचा गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला? दिल्ली पॅरिस जिनेव्हा लंडन 4 / 20मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस रवींद्रनाथ टागोर 5 / 20महात्मा गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी.......... रोजी संप पुकारला. 1मे 1930 5 मे 1930 6 मे 1930 7 मे 1930 6 / 20चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले? कल्पना दत्त शांती घोष अरविंद घोष सूर्यसेन 7 / 20सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे. 285 किलोमीटर 365 किलोमीटर 385 किलोमीटर 485 किलोमीटर 8 / 20कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. 1909 1919 1935 1939 9 / 20' A nation in the making ' या पुस्तकाचे लेखक कोण? व्योमषचंद्र बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी अरविंद घोष सुभाष चंद्र बोस 10 / 20राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते? 79 प्रतिनिधी 72 प्रतिनिधी 76 प्रतिनिधी 77 प्रतिनिधी 11 / 20राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले? बद्रुद्दीन तय्यबजी मौलाना आझाद दादाभाई नवरोजी यापैकी नाही 12 / 20' लुटीचा सिद्धांत' ( Drain theory ) कोणी मांडला? दादाभाई नवरोजी फिरोजशहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 13 / 20सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? दादाभाई नवरोजी फिरोजशहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 14 / 20ब्रिटिश पार्लमेंट वर निवडून येण्याची पहिले हिंदी सभासद कोण? दादाभाई नवरोजी W. C. बॅनर्जी गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 15 / 20'अनहॅपी इंडिया ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक लाला लजपत राय 16 / 20इंग्रजांना 'सैतान' असे खालील पैकी कोणी संबोधले? टिपू सुलतान सुभाष चंद्र बोस भगतसिंग महात्मा गांधी 17 / 20गांधीजींनी अहमदाबादच्या गिरणी कामगारांनी मजुरीमध्ये किती टक्क्यांची मागणी करावी असे सांगितले? 30% 25% 15% 35% 18 / 20जालियनवाला बाग हत्याकांड वेळी पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर कोण होता? जनरल डायर मायकेल ओडवायर मायकेल डायर यापैकी नाही 19 / 20भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसराय असे कोणाचे वर्णन केले जाते? लॉर्ड लिटन ऍलन ह्यूम लॉर्ड डफरीन लॉर्ड रिपन 20 / 20मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नावीक दलाचे बंड झाले? सेनापती बापट बी. सी. दत्त सरदार पटेल कॅ. मोहनसिंग Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp